college चा प्रत्येक क्षण,
प्रत्येक अनुभव वाटला रे नवा..
१st year ला आलो तेव्हा वाटले ,
४ वर्ष कधी सरतील रे देवा..
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..||
college चे पहिले काही दिवस,
अभ्यासाचा दिवस उजाडत नव्हता ..
... कारण मनी घरच्या आठवणीचा पाउस ,
धो-धो पडत होता..
हळूहळू रंगी -बेरंगी मित्र झाले ,
तेवढ्यातच EXAM नावाचे सत्र आले,
sac च ओझे घेऊन कोणी देउलात ,
कोणी ग्राथालयात निघाले ,
तरीही
कोणी YEAROUT, FRONTFOOT
तर कोणी backfoot वर आले ,
तेव्हा मनात लागला,
enGINEERING काय असते याचा रे दिवा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..
college मध्ये कोणाला मिळतो प्रेम गुच्छ,
तर कोणी म्हणते प्रेम असते तुच्छ..
तस माझे हि प्रेम फुल फुलले,
एका फुलावर मनपाखरू जडले,
२ मनाचे गुलाबी पतंग सजले,
कधी कधी
रुसवा-फुगवाचे नाट्य घडले..
तरीही शेवटी मनाने,
प्रेमाचे प्रत्येक समीकरण सोडवले..
प्रत्येकाला व्हावा वाटतो कोणाचा तरीरे छावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..
जेव्हा जेव्हा miscall ,sms वाजायची
mobile रिंग ,
तेव्हा आमची स्वारी निघायची,
class To Parking..
वेळो-वेळी मदतीसाठी धाऊन आले
मित्र, शिक्षक सगळे ,
खरच college दिवस असतात खूप वेगळे..
अन्न college च्या प्रत्येक वस्तू,वास्तू,
परिवाराशी माझ नात आहे जगावेगळे..
आठवणीना घेऊन निघालो रे आमच्या गावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा.
प्रत्येक अनुभव वाटला रे नवा..
१st year ला आलो तेव्हा वाटले ,
४ वर्ष कधी सरतील रे देवा..
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..||
college चे पहिले काही दिवस,
अभ्यासाचा दिवस उजाडत नव्हता ..
... कारण मनी घरच्या आठवणीचा पाउस ,
धो-धो पडत होता..
हळूहळू रंगी -बेरंगी मित्र झाले ,
तेवढ्यातच EXAM नावाचे सत्र आले,
sac च ओझे घेऊन कोणी देउलात ,
कोणी ग्राथालयात निघाले ,
तरीही
कोणी YEAROUT, FRONTFOOT
तर कोणी backfoot वर आले ,
तेव्हा मनात लागला,
enGINEERING काय असते याचा रे दिवा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..
college मध्ये कोणाला मिळतो प्रेम गुच्छ,
तर कोणी म्हणते प्रेम असते तुच्छ..
तस माझे हि प्रेम फुल फुलले,
एका फुलावर मनपाखरू जडले,
२ मनाचे गुलाबी पतंग सजले,
कधी कधी
रुसवा-फुगवाचे नाट्य घडले..
तरीही शेवटी मनाने,
प्रेमाचे प्रत्येक समीकरण सोडवले..
प्रत्येकाला व्हावा वाटतो कोणाचा तरीरे छावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..
जेव्हा जेव्हा miscall ,sms वाजायची
mobile रिंग ,
तेव्हा आमची स्वारी निघायची,
class To Parking..
वेळो-वेळी मदतीसाठी धाऊन आले
मित्र, शिक्षक सगळे ,
खरच college दिवस असतात खूप वेगळे..
अन्न college च्या प्रत्येक वस्तू,वास्तू,
परिवाराशी माझ नात आहे जगावेगळे..
आठवणीना घेऊन निघालो रे आमच्या गावा,
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा.