Wednesday, March 20, 2013

क्षणात फोन पण कट झाला सॉरी ………… केला …

ते प्रेम जवळ जवळ दीड वर्ष मनात जपलेल …. 

संवाद फक्त काही क्षणांचा …
……… 
………… 
……………… 
मन पासून प्रेम होत …. 
प्रत्येक क्षणा क्षणाला तिची आठवण मनात असायची …… 
प्रत्येक्षात ती मला कधीच नाही भेटली ……. 
पण हृदयाच्या त्या नाजुकश्या हालचाली सारख तीच अस्तित्व जाणवायचं …. 
………. 
…… 
तिला एकदिवस भेटून सांगेन ठरवल होत.….
तिच्या भावाशी बोलन झालं …भेटण्यासाठी नकार आला ……  
तिच्या मैत्रिणीन सोबत बोलन झाल…. आम्ही की करू…. ? सांगून बघतो …
अशीच उत्तर …… 
तरी भेटण्यासाठीचा अखंड प्रवास चालूच…। आतच मनाची तडफड …भेटण्यासाठी कासावीस….   
दीड वर्षाच्या आठवणींच्या प्रवास नंतर अखेर तो दिवस आज आलाच होता …

तिच्या मैत्रिणीच्या फोनवर फोन केला ती  बाजूलाच होती…………
तिच्याकडे तिने फोन दिला  जो आवाज ऐकण्यासाठी कान बेचेन झाले होते हृदयाची गती वाढली होती …
एकही शब्द मला miss करायचा नव्हता ……शब्दन शब्द अलगद झेलायचा होता …
जो आवाज मला जीवनभर आयुष्याचा सोबती म्हणून ऐकायचा होता…
फक्त काही क्षणात सर आटोपलं …
मी फक्त २ मिनिट मागितले होते ……
सार काही फक्त ५ सेकंदात संपेल अस वाटलच नव्हत ……
…… 




पण ते संपल होत …
तो एकच शेवटचा क्षण …… दीड वर्षाच्या प्रतिक्षेची किंमत काय तर रागात बोलायचे ते दोन शब्द …. 
आणि तो पाच सेकंदाचा कालावधी …. 
मला बोलताच नाही आल कारण, तिला बोलताना मला थांवायचं नव्हत …
क्षणात  फोन पण कट झाला सॉरी ………… केला …



आता तिच्यासाठी परत वाट पहावी का तिला विसरून जाव ………. ?

प्रेम विसरण्यासाठी केल असत तर कधीच विसरलो असतो,
पण माझ प्रेम इतक तकलादू नव्हत कि कोणी तरी बोलाव आणि मी ते विसराव …
कदाची आता ते विसराव लागेल……… 
हो , विसरावंच  लागेल कारण, 
"तिच्यावर प्रेम करण्याची चुकी मी केली होती" …… 
. . 
पण आता या वेड्या मनाची कशी समजूत घालू ?
जे आजही तिच्या येण्याची आस लाऊन आनंदात तिची वाट पाहतोय …
माझ्या दुखा: साठी मी त्याच्या सुखाचा लचका नाही तोडू शकतना………. 

-नकळत 
लेखन,शब्दरचना,संकल्पना- कृणाल चिलप[k.k]  

No comments:

Post a Comment