व्हिसा Stamp झाल्यावरती.. एकाच
धावपळ उडून गेली
भवितव्याच्या स्वप्नांनी रे ..तहान
भूक हरवून गेली ...
भेटी झाल्या ,खरेदी झाली ..ब्याग
सुद्धा भरून झाली
सारख्या सूचना देता देता ..आईची धांदल
उडून गेली ..
तासामागून तास गेला ..आणि flight
ची वेळ जवळ आली ..
निरोप द्यायला विमानतळावर..
सवंगडयानी गर्दी केली ..
कौतुक
आणि काळजी तुझ्या बाबांच्या ..चेहऱ्यावर
दिसून गेली ...
पाठ
फिरता तुझी ..त्यांची पापणी सारं
बोलून गेली .
आरे आपली माती.. आपली माणसं , देश
आपला विसरू नको .!
विमान उडालं जेव्हा एकेक डोळा..
पाण्याने भरला असेल .
अगदी अखेरच्या क्षणी मित्रा..
मनानं बंड केलं असेल .
नकोच जायला परदेशात.. एकदा नक्कीच
वाटलं असेल .
आरे आकांक्षाच्या पंखानाही..
अश्रुनी जखडून टाकल असेल .
लिंकन चे शब्द आठव ...अश्रू
ढालायाची लाज वाटू देऊ नकोस .
गीतेमधला उपदेश आठव... हात पाय
गाळून बसू नकोस .
अरे अटकेपार झेंडे लाव ..पण माय
मराठी विसरू नकोस .!
अरे अन्न दिले , वस्त्र
दिले ....सह्याद्रीने ओसरी दिली .
आई - बापाने कष्ट करून ...भरून
ज्ञानाची शिदोरी दिली .
गुरुजनांनी संस्कार दिले ..
गावकर्यांनी यारी दिली .
अरे टपरीवरच्या अप्पाने ने हि..
वेळो वेळी उधारी दिली .
देश सुटला , पोटासाठी ...बंध इथले
तोडू नको .
पोटासाठी मित्रा ..दहा दिशांनी जायला हवं.
दिशा देण्या प्रवाहाला ..प्रवाहापुढे
पाळायला हवं .
कासवासारखा विश्वासान.. एकेक पावूल
टाकायला हवं .
अरे
आठव्या घरच्या प्याद्यासारखा ..वजीर
म्हणून जपायला हवं.
एखादा स्वप्ना देशासाठी..
आपणही पहिला हवं
वेवसिकतेच्या दुनियेत या..
भावनांना हि जपायला हवं .
नमस्कार सांग लिबर्टीला.. पण
आईभवानी विसरू नको .!
स्वर्ग सुख सगळी मित्रा हात जोडून
उभे असतील .
भुरळ पडतील तुला अन मग
मर्यादेला हसत बसतील .
जिम असेल . क्लब असतील ,
मैदानेही भरत असतील .
मंद मंद उजेडात
कुठेतरी पार्ट्या सुद्धा होत
असतील .
रॉक अन्ड रोल वर बेभान हो ...पण स्वर
लताचा विसरू नको .!
पंखात शक्ती आल्यावर पाखर ..दुवर
उडून जातात .
आई -वडिलांच्या घरट्यात मग..
आठवणींची भूत राहतात .
अरे आठवणींची भूत ..रोज आईला भेट
देतात .
स्वप्नात भेटेल तुला तर तिची झोप
सुद्धा पळवून नेतात .
आईच्या चरणी परत ये स्वप्नात
सुद्धा रमू नको .!
वाट पाहत मित्र तुझा ...पानपट्टीवर
थांबला असेल .
मग तुझ्या वाटणीचा ग्लास
कुठेतरी ..पार्टीत तसाच उरला असेल .
ब्याट घेऊन पिंट्या ....एकटाच
मैदानात उतरला असेल .
तुझ्याविना संघ महाद्या .... फायनल
म्याच हरला असेल .
अरे
भेटीसाठी तुझ्या ...इथला प्रत्येकजण
आतुरला असेल .
आणि आठवणीनी गावच्या कधीतरी...
तुझाही उर भरला असेल .
भरारी मार उंच आकाशी ..पण
मातीशी नातं तोडू नकोस .!
आईची ती माया आठव ...तू फक्त परत ये .
वडिलांचे अश्रू आठव ...तू फक्त परत
ये
मनमोहनसिंग चे शब्द आठव.....तू फक्त
परत ये .
अब्दुलकलाम चा विश्वास आठव ...तू
फक्त परत ये .
पहिली ब्याटींग तुझी मित्रा...तू
फक्त परत ये .
अप्पाही उधारी मागणार नाही ..तू
फक्त परत ये .
अरे आपली माती आपली माणसे ...देश
आपला विसरू नकोस .
सिलिकॉन व्हेलीत जा ...पण माय
मराठी विसरू नको .
धावपळ उडून गेली
भवितव्याच्या स्वप्नांनी रे ..तहान
भूक हरवून गेली ...
भेटी झाल्या ,खरेदी झाली ..ब्याग
सुद्धा भरून झाली
सारख्या सूचना देता देता ..आईची धांदल
उडून गेली ..
तासामागून तास गेला ..आणि flight
ची वेळ जवळ आली ..
निरोप द्यायला विमानतळावर..
सवंगडयानी गर्दी केली ..
कौतुक
आणि काळजी तुझ्या बाबांच्या ..चेहऱ्यावर
दिसून गेली ...
पाठ
फिरता तुझी ..त्यांची पापणी सारं
बोलून गेली .
आरे आपली माती.. आपली माणसं , देश
आपला विसरू नको .!
विमान उडालं जेव्हा एकेक डोळा..
पाण्याने भरला असेल .
अगदी अखेरच्या क्षणी मित्रा..
मनानं बंड केलं असेल .
नकोच जायला परदेशात.. एकदा नक्कीच
वाटलं असेल .
आरे आकांक्षाच्या पंखानाही..
अश्रुनी जखडून टाकल असेल .
लिंकन चे शब्द आठव ...अश्रू
ढालायाची लाज वाटू देऊ नकोस .
गीतेमधला उपदेश आठव... हात पाय
गाळून बसू नकोस .
अरे अटकेपार झेंडे लाव ..पण माय
मराठी विसरू नकोस .!
अरे अन्न दिले , वस्त्र
दिले ....सह्याद्रीने ओसरी दिली .
आई - बापाने कष्ट करून ...भरून
ज्ञानाची शिदोरी दिली .
गुरुजनांनी संस्कार दिले ..
गावकर्यांनी यारी दिली .
अरे टपरीवरच्या अप्पाने ने हि..
वेळो वेळी उधारी दिली .
देश सुटला , पोटासाठी ...बंध इथले
तोडू नको .
पोटासाठी मित्रा ..दहा दिशांनी जायला हवं.
दिशा देण्या प्रवाहाला ..प्रवाहापुढे
पाळायला हवं .
कासवासारखा विश्वासान.. एकेक पावूल
टाकायला हवं .
अरे
आठव्या घरच्या प्याद्यासारखा ..वजीर
म्हणून जपायला हवं.
एखादा स्वप्ना देशासाठी..
आपणही पहिला हवं
वेवसिकतेच्या दुनियेत या..
भावनांना हि जपायला हवं .
नमस्कार सांग लिबर्टीला.. पण
आईभवानी विसरू नको .!
स्वर्ग सुख सगळी मित्रा हात जोडून
उभे असतील .
भुरळ पडतील तुला अन मग
मर्यादेला हसत बसतील .
जिम असेल . क्लब असतील ,
मैदानेही भरत असतील .
मंद मंद उजेडात
कुठेतरी पार्ट्या सुद्धा होत
असतील .
रॉक अन्ड रोल वर बेभान हो ...पण स्वर
लताचा विसरू नको .!
पंखात शक्ती आल्यावर पाखर ..दुवर
उडून जातात .
आई -वडिलांच्या घरट्यात मग..
आठवणींची भूत राहतात .
अरे आठवणींची भूत ..रोज आईला भेट
देतात .
स्वप्नात भेटेल तुला तर तिची झोप
सुद्धा पळवून नेतात .
आईच्या चरणी परत ये स्वप्नात
सुद्धा रमू नको .!
वाट पाहत मित्र तुझा ...पानपट्टीवर
थांबला असेल .
मग तुझ्या वाटणीचा ग्लास
कुठेतरी ..पार्टीत तसाच उरला असेल .
ब्याट घेऊन पिंट्या ....एकटाच
मैदानात उतरला असेल .
तुझ्याविना संघ महाद्या .... फायनल
म्याच हरला असेल .
अरे
भेटीसाठी तुझ्या ...इथला प्रत्येकजण
आतुरला असेल .
आणि आठवणीनी गावच्या कधीतरी...
तुझाही उर भरला असेल .
भरारी मार उंच आकाशी ..पण
मातीशी नातं तोडू नकोस .!
आईची ती माया आठव ...तू फक्त परत ये .
वडिलांचे अश्रू आठव ...तू फक्त परत
ये
मनमोहनसिंग चे शब्द आठव.....तू फक्त
परत ये .
अब्दुलकलाम चा विश्वास आठव ...तू
फक्त परत ये .
पहिली ब्याटींग तुझी मित्रा...तू
फक्त परत ये .
अप्पाही उधारी मागणार नाही ..तू
फक्त परत ये .
अरे आपली माती आपली माणसे ...देश
आपला विसरू नकोस .
सिलिकॉन व्हेलीत जा ...पण माय
मराठी विसरू नको .
No comments:
Post a Comment